आम्ही २९ एप्रिल २०२२ रोजी लग्न करणार आहोत
या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू – वरास शुभआशीर्वाद द्यावेत, यासाठीचे आग्रहाचे निमंत्रण
श्री. सचिन पराग धांडे यांचे नातू
श्री. विवेक सचिन धांडे यांचे सुपुत्र रा. जळगाव.
श्री. गजानन पाटील यांची नात
श्री. भावेश गजानन पाटील यांची कन्या रा. यावल.
प्रत्येक संकटांमध्ये तुम्ही एकमेकांचा हात पकडून तर संकटांना सामोरे जा.. मी देवाला अशी अपेक्षा करतो की या तुमच्या दोघांची जोडी असंच आयुष्यभर भरत जाऊ दे… तुमच्या आयुष्य म्हटले सर्व दुःख निघून जाऊ आणि तुम्हाला फक्त सुखच सुख लाभो.. लग्न म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन असते..तुमच्या दोघांच्या प्रेमाला अजून खूप खूप पालवी फुटू दे.. आयुष्यभर असाच विश्वास तुम्ही एकमेकांवर द्या त्याच्यावर विश्वास घात करू नका..
तो बसची वाट बघत उभा असतो. बस आल्यावर बसमध्ये चढतो आणि टिकीट काढतो. बस चालू झाली आणि तो आठवणीच्या प्रवाहात मागे वाहू लागला. त्यावेळी तो ऑफिसला जायचा. रोजचा त्याचा प्रवास बसने व्हायचा. तेव्हा ती हि त्याचवेळेची बस पकडायची. अशीच रोजची त्यांची झालेली ओळख मैत्रीच्या रुपात हळूहळू खुलत होती. अशाच एका वेळीस ती थोडी उदास वाटली. त्याने तिला विचारलं… “काय गं काय झालं आज अशी उदास का वाटतेस तू?” ती म्हणाली, काही नाही रे उद्या सकाळी आम्ही 5, 6 दिवसांसाठी गावी लग्नाला जाणार आहोत..
दोघेही क्लासकडे धावताहेत, धावताहेत, धावताहेत, think in slow motion.. आणि त्याच गडबडीत त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.. त्या धक्क्यामुळे तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या slow motion मध्ये उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात देत असतो.. त्याच्या हाताचा तिला स्पर्श होताच, दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.. नमिता न राहुन सागरला विचारतेय, आपण आधी कधी भेटलोय का.? माहीत नाही पण मलाही तसंच वाटतं आणि फक्त याच कारणामुळे त्यांची मैत्री होते.. मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात बदलते.. एकमेकांना चोरून भेटणं, भेटवस्तु देणं, तिला फुले आणुन देणं हे तर कायमचंच झालं…
आज एक नवीन दिवस उजाडला, ती आज लवकरच उठली होती कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खुपच आतुरतेने वाट पाहत होती.. सकाळची आंघोळ आवरुन ती आरशासमोर आली..आरशात बघुन स्वतःशीच म्हणाली, किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तु माझ्यावर, खुपच त्रास दिला ना मी तुला plz माफ कर मला.. मनातल्या मनात ती थोडी खुश होती कारण तो चेलेंज हरला होता..किती गर्वाने बोलला होता तो मला असा ती विचार करत हो.. तीने आज ठरवलं कि आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार तो मला किती आवडतो सगळं सगळं मी त्याला सांगेन.. ती खुपच आतुरतेने नऊ वाजण्याची वाट पाहत होती.. नऊ वाजताच ती लगबगीने कॉलेजकडे निघाली, आज आनंदाने एक वेगळीच स्फुर्ती तिच्यात आली होती, एक वेगळंच हसु तिच्या ओठाची शोभा वाढवत होती बसस्टॉप येण्याची खुपच अधीरतेने वाट पाहत होती. तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फुल घेतलं होतं. तीने i love u म्हणायची practice ही केली होती..
लग्न म्हणजे दोन प्रेम करणाऱ्या
जीवांची रेशीमगाठ…!!
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२२
११:३० सकाळ – दुपारी ०१:००
महाबळ जळगाव
महाराष्ट्र, 425001
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२२
११:३० सकाळ – दुपारी ०१:००
महाबळ जळगाव
महाराष्ट्र, 425001
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२२
११:३० सकाळ – दुपारी ०१:००
महाबळ जळगाव
महाराष्ट्र, 425001
शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२२
११:३० सकाळ – दुपारी ०१:००
महाबळ जळगाव
महाराष्ट्र, 425001
एप्रिल 29, 2022